
..अशाश्वतेकडून शाश्वतेकडे नेणारी कालरेषा. मन्वंतराची राघववेळ..अंधार-प्रकाशीचा प्रदोषकाल ... संधीकाल
काळाच्या प्रवाहात आजपर्यंत प्रत्येक जीनवप्रणाली अयशस्वी ठरली आहे. कुठल्याच तत्वज्ञानावर विश्वास उरलेला नाही. हा संधीकाल या कादंबरीतला महात्वाचा मुद्दा आहे.
विज्ञानाने जीवनाच्या प्रत्येक अंगाला निश्चितता देण्याचा प्रयत्न केला आहे,पण सुख वाट्याला येण्याऐवजी विवंचनाच आली. अशा काळाच्या विचित्र धारेवर अपला प्रवास चालू आहे. त्या संधिकाल अवस्थेची कहाणी या पुस्तकात आहे.
लौकिक जीवनात अशांतता..पारलौकिक जीवनाच्या अस्तित्वाविषयी खात्री नाही.. कुणीतरी सांगतय म्हणून विश्वास ठेवण्याइतका अडाणीपणा नाही.. जगण्या-मरण्यातील गुढता उकललेली नाही..
-लेखक : मिलिंद गाडगीळ
पृष्ठे : 368 किंमत : 320
No comments:
Post a Comment