
.... विलक्षण बारकाव्यांनी मनाचं विश्लेषण करणा-या वेधक कथा
लेखक-मिलिंद जोशी
या आपल्या गूढ जगात आणि या साऱ्या कोलाहलात माणूस वेगवेगळ्या नात्यांशी,
वेगवेगळ्या संस्थांशी, संस्कृतींशी,
ही नाती या संस्था या संस्कृती हे सारं एकमेकांशी आणि सगळं काही सगळ्यांशी असं काही जखडलं गेलंय
आणि सारा गुंता एवढ्या मोठ्या प्रचंड अनामिक वेगानं फिरतोय की
माणसानं या सा-यातून पाऊल बाहेर टाकायचं ठरवलं तर क्षणात तो लांब बाहेर फेकला जाईल...
अगदी लांब...
कदाचित पार या विश्वाच्याही बाहेर...
पृष्ठे : 200 किंमत : 200
No comments:
Post a Comment