
चार भिंतीबाहेरची प्रत्येक प्रभात ही असाच नवा जोम,
नवे चैतन्य घेऊन उगवत असली पाहिजे.
याच कल्याणप्रद घटकेला पाखरांना गणे स्फुरते,
कळीचे उमलून फूल होते आणि वृक्षांना नवे धुमारे फुटतात..
अजवर मानवजातीच्या कल्य़ाण्य़ाचे जे जे म्हणून विचार विचारवंतांना आणि प्रतिभावंतांना सुचले, उच्चारले, गाईले किंवा लिहले गेले, तेही अशाच वेळी स्फुरले असावेत.....
अशाच एका मनस्वी कलाकाराचे आपल्या तरुण्यातील `कोवळे दिवस`...
लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १३६
किंमत- १४० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
सहावी आवृत्ती- मे, २०१२
No comments:
Post a Comment